У нас вы можете посмотреть бесплатно आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवणारे कवी कलश संभाजी राजाचे मित्र कसे झाले или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#patilsopinion #sambhajimaharaj #kavikalash आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवणारे कवी कलश संभाजी राजाचे मित्र कसे झाले • आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांच्या गुप्त हाल... ============================================================================= About this video - आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांच्या गुप्त हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी औरंगजेबाचा वकील 'कवी कलश' याला नेमले होते. यादरम्यान कवी कलश हे संभाजी महाराजांचे मित्र कसे बनले याविषयीचा इतिहास या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. Description of the video - जय शिवराय... पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्र्याला पोहोचले. तिथे शिवरायांचा पदोपदी अपमान होत राहिला. औरंगजेबाच्या दरबारामध्ये सुद्धा शिवाजी राजांचा अपमान झाला. हा अपमान त्यांना असह्य होता. म्हणून भर दरबारामध्ये औरंगजेबाला फटकारून शिवाजी महाराज आपला पुत्र संभाजी राजांसह बाहेर पडले. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या सभोवतालचे पहारे कडक केले. पण औरंगजेबाच्या मनामध्ये भीती होती की शिवाजी महाराजांना जादूटोणा येते. त्या भरोशावर ते आग्र्यातून निसटून जाऊ शकतात. म्हणून शिवरायांच्या सूक्ष्म हालचालीवर लक्ष ठेवायला पाहिजे. त्यासाठी औरंगजेबाच्या दरबारात असलेला औरंगजेबाचा वकील 'कवी कलश' याला शिवरायांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सांगितले. त्यासाठी तू शंभूराजांसोबत खोटी मैत्री कर. असेही त्याने सांगितले. औरंगजेबाच्या सांगण्यानुसार कवी कलश शंभूराजांना येऊन भेटले. आणि त्याने त्याचे काम सुरू केले. आता कवी कलश शंभूराजा आणि शिवाजी महाराज यांच्या सहवासात राहू लागले. त्यांच्या गुप्तवार्ता औरंगजेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागले. पण छोट्या शंभुराजांच्या विद्वत्तेची, त्यागाची, देश प्रेमाची, हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाच्या जाणिवेची झलक कवी कलशांना दिसली. कालांतराने कवी कलश हे संभाजी महाराजांचे मित्र बनले. =============================================================================== तिसऱ्यांदा सुरत लुटणार अशी अफवा पसवूरून संभाजीराजांनी बुऱ्हानपूर लुटून सफाचट केले || Sambhajiraja || • बहदूरखान आणि काकरखानाच्या बेवकुफपणामुळे शं... महाराणी येसुबाईंचे म्हणणे संभाजी महाराजांनी ऐकले असते तर त्यांचे प्राण वाचले असते | Sambhaji Maharaj • महाराणी येसुबाईंचे म्हणणे संभाजी महाराजांन... =============================================================================== #patilsopinion #sambhajimaharaj #chhavamovie #kavikalash #shivajimaharajhistroy #sambhajimaharajmrutyu #sambhajimaharajhistory #shivajimaharajsong Please Like,share and subscribe my channel.