У нас вы можете посмотреть бесплатно कवी कलश शिवरायांच्या गुप्त गोष्टी औरंगजेबाला सांगायचे || Chhaava Movie || Ssambhaji || Kavi kalash или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#patilsopinion #kavikalash #sambhajimaharajhistory कवी कलश शिवरायांच्या गुप्त गोष्टी औरंगजेबाला सांगायचे || Chhaava Movie || Ssambhaji || Kavi kalash • कवी कलश शिवरायांच्या गुप्त गोष्टी औरं... जय शिवराय... 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. काही महिन्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी महाराज तख्तावर बसले. शिवाजी महाराजांचा स्वभाव समजदार, संयमी, प्रेमळ आणि राजदरबारातील लोकांना ( चुकीचे वागणाऱ्यांनाही) समजून घेणारा होता. त्यामुळे स्वराज्यातील प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराजांच्या पाठीशी होते. पण संभाजी महाराजांचा स्वभाव हा तडफदार,स्पष्ट,रोकठोक आणि तोंडावर सत्य बोलणारा होता. त्यामुळे स्वराज्यामध्ये त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले. पण शंभूराजाच्या जीवास जीव देणारे अनेक मावळे, अनेक मराठी सरदार सुद्धा होतेच. त्यामध्ये जीवास जीव देणाऱ्या मित्रांपैकी एक होते कवी कलश..! कवी कलश तसे मूळचे महाराष्ट्रातील नव्हतेच. शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि स्वराज्य यांचा आणि त्यांचा अजिबात संबंध नव्हता. उत्तर भारतातील ते एक कनोज ब्राह्मण होते. ते फार विद्वान असल्यामुळे त्यांना कोण्यातरी राजाच्या आश्रयाची आवश्यकता होती. म्हणून ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये एका महत्त्वाच्या पदावर होते.औरंगजेबाच्या हिंदू शत्रू कडून महत्त्वाच्या बातम्या काढण्याचे काम त्यांच्याकडे होते. अर्थात कवी कलश हे शिवाजी महाराजांचे शत्रूच म्हणावे लागेल. औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शिवाजी महाराज शंभू बाळांसह आग्र्याला गेले. तेथे जागोजागी अपमान झाल्यामुळे शिवाजी महाराजनी भांडण करून औरंगजेबाचा रोष आपल्या अंगावर उडवून घेतला. त्यावेळेस औरंगजेबाने शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवले होते. एवढ्या मोठ्या बलाढ्य अफजल खानाला शिवाजी महाराजांनी कसे मारले? सुरत सारख्या शहराला कसे लुटले? एवढ्या मोठ्या फौजेमध्ये घुसून शाहिस्ताखानाचे बोटे कसे छाटली ? हे सामान्य माणसाला शक्य नाही. शिवाजी राजाकडे काहीतरी काळी जादू आहे असा औरंगजेबाचा गैरसमज होता. आपण जरी त्याला नजर कैदेत ठेवले असले तरी त्या जादूच्या भरोशावर शिवाजी इथून पडून जाऊ शकतो अशी खात्री औरंगजेबाला होती. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये इथून पळून जायला नको, म्हणून शिवाजी महाराजांच्या सभोवताली पाच हजार सैनिकांचा कडा पहारा औरंगजेबाने ठेवला होता. शिवाजी राजाला खरोखरच काळी जादू येते का ? हे सत्य तपासण्यासाठी त्यांनी त्याच्या दरबारात चाकरी करणाऱ्या कवी कलश यांची नेमणूक केली. औरंगजेबाने कवी कलशाला सांगितलं की, शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी राजा सोबत मैत्री कर त्याच्याकडून त्याच्या सगळ्या गुप्त गोष्टी माहिती करून घे आणि मला सांग. औरंगजेबाच्या सांगण्यानुसार कवी कलशाने संभाजी महाराजांसोबत मैत्रीचा हात पुढे केला. संभाजी राजांच्या माध्यमातून कवी कलश आता शिवाजी महाराजांविषयीच्या गुप्त गोष्टी औरंगजेबाला सांगणार होता. पण संभाजी महाराजांनी कवी कलश यांच्या संवादातून त्या दोघांची घट्ट मैत्री बनली. त्या दोघांची एवढी घट्ट मैत्री कशी बनली याविषयीचे सविस्तर वर्णन प्रस्तुत व्हिडिओमध्ये केलेले आहे. #shivajimaharajhistroy #sambhajimaharajhistory #chhavamovie #marathawarrior #shivajimaharajjayanti #history #kavikalash